Wednesday 6 March 2013

Calligraphy-06.03.2013

आज माघ नवमी ... दास नवमी ... समर्थ रामदासांनी लिहिलेल्या अनेक अप्रतिम रचनांपैकी ही एक अप्रतिम चौपदी.परमेश्वराकडे काय मागावे आणि परमेश्वराने आम्हाला  काय द्यावे  हे अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगणारी ही रचना .... प्राचार्य शिवाजीराव भोसले ह्यांनी ह्या पाव भिक्षेबद्दल बोलताना   अस म्हटलंय  " सज्जन संगती , अभेद भक्ती , बहुजन  मैत्री दे रे राम सांगणाऱ्या समर्थांना हे  माहित होते की सज्जन संगती , अभेद भक्ती , बहुजन  मैत्री ही मुल्ये ज्या समाजात स्थिरावली आहेत , तो समाज हा एकसंघ,एकसंध , पूर्णतः:संघटीत झाल्याशिवाय राहणार नाही .

No comments:

Post a Comment