Tuesday 16 April 2013

Calligraphy-16.04.2013

महाराष्ट्रातील भयावह अशी दुष्काळाची परिस्थिती …पाण्याच्या एका हंड्यासाठी मैलोनमैल चालणारी माणसं …. हे सर्व पहात असताना , आठवते ते प्रसिद्ध लेखक डॉ . अनिल अवचट ह्यांची " पाणी काढणारे लोक " ही कविता … 
( ही कविता वाचण्यात आली तेही एका सुंदर आगळ्या वेगळ्या विषयावरील Website वर …http://nirman.mkcl.org/.... आपल्या जीवनाला अर्थपूर्ण प्रयोजन असावे … हा शोध युवकांनी आपापलाच घ्यावा. हा विचार आणि मग तो घेण्यासाठीची संधी पुरवणे ह्या संकल्पनेने २० ०६ साली डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्या सर्च या संस्थे मार्फत ‘निर्माण’ ही युवकांसाठीची शिक्षण प्रक्रिया सुरु करण्यात आली… आपण ज्या समाजात व सृष्टीत जगतो आहोत त्यासमोर अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांशी जोडून घेऊन, हे सोडवण्यासाठी योगदान देत आपले जीवन युवकांनी जगावे हा विचार रुजवण्यासाठी ही शैक्षणिक प्रक्रिया कार्यरत आहे . )
A calligraphic tribute to Poet Anil Awchat... 

No comments:

Post a Comment