Thursday 15 November 2012

Calligraphy-15.11.2012


विवेकाचा गुण अंगी बाणवून घेण्या साठी योग्याने नेहमी अविवेकाची काजळी स्वच्छ केली पाहिजे तरच तो निरंतर विचारांची दिवाळी साजरी करू शकेल. ज्ञानेश्वरी तील चवथ्या अध्यायातील हा ५४ वा अभंग.. दीपावलीच्या शुभेच्छा 

No comments:

Post a Comment