Tuesday 27 November 2012

Calligraphy-27.11.2012

जेष्ठ  कवी  बी रघुनाथ ( भगवान रघुनाथ कुळकर्णी ) ह्यांची " सांज " ही कविता . १९१३ साली परभणी जिल्ह्यात सातोना गावी  जन्मलेल्या भगवान कुलकर्णी ह्यांनी वयाच्या १७ व्या वर्षीपासून साहित्य लेखनाला प्रारंभ केला . दुर्दैवाने वयाच्या ४० व्या वर्षीच निधन पावलेल्या ह्या कवीने कथा,काव्य आणि कादंबरी हे तीनही साहित्यप्रकार अतिशय समर्थपणे हाताळले."आलाप आणि विलाप " तसेच "पुन्हा नभाच्या लाल कडा " हे काव्यसंग्रह , ५ कथासंग्रह ,७ कादंबऱ्याचे लेखन केले . 
Today's calligraphic tribute to Poet B. Raghunath 

3 comments: